३९९ वर्षे कार्यरत असलेले वारकरी संप्रदाययाचे हे मंदिर आहे
या मंदिराची स्थापना संत तुकारामांनी केली... ३९९ वर्षांपूर्वी या मंदिरातील मुर्ती पंढरपुरातील चंद्रभागेत सापडल्या.. मग ती मुर्ती मुंबईत आणून वडाळ्यातील ह्या मंदिरात त्याची स्थापना केली गेली. असा म्हणतात ह्या मंदिराची स्थापना करताना प्रत्यक्ष संत तुकारामांनी स्थापना केली. तसेच संत तुकारामांचे येथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम हि होत असे. तर अश्या अति प्राचीन आणि संस्कृतीने नटलेल्या मंदिराला नक्की भेट द्या..