ग्रामीण जनता व अनु. जाती – जमातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला मुख्यर प्रवाहात आणण्यााकरीता शासन विविध योजनांच्यान माध्य मातून प्रयत्न करीत असते. परंतु अनेक अडचणींमुळे योजनांचा प्रभाव अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे डोंगरद-यात वसलेला आदिवासी समाज आजही जैसे थे परिस्थिमतीत अडकला आहे. शासन व जनता यांच्या.त मध्यस्तीं केल्यास मागे पडलेल्या या समाजास पुढे आणण्याथचे स्वप्न पूर्ण होईल, या विश्वासाने ‘संवेदना किएटिव्हय क्लाब, अकोला’ ने पुढाकार घेतला आहे.
क्लाबने प्रायोगिक तत्वावर आवश्यक परिस्थिसती व आपल्यात क्षमतेनुसार अकोट तालुक्यायतील सातपुड्याच्याज कुशीत वसलेल्यान १०० टक्केा आदिवासी वस्तीथच्या जनुना या गावाची निवड केली आहे. या गावातील ग्रामस्थांाकरीता आरोग्यव, शिक्षण, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, स्वययंरोजगाराचे तांत्रिक प्रशिक्षण अशा सर्वांगिण विकासासाठी शासकिय योजनांचे सहाय्य व उपलब्धश साधन संपत्तीतच्यात माध्य,मातून ग्रामविकासाचा आराखडा तयार केला आहे.
सद्यस्थि तीत शासनाच्या योजना इतक्याआ व्याजपक प्रमाणात आहेत की, या योजनांचा लाभ सर्व स्त.रापर्यंत पोहोचला आणि त्यांिचा सकारात्म क उपयोग घेतल्याा गेला तर दारिद्रय रेषेखाली कोणीही राहणार नाही, असा विश्वापस संवेदनेला वाटतो. त्याामुळे आराखड्यात शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यायला प्राधान्यह देण्या,त आले आहे.
सोबतच आरोग्यट, शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, स्व यंरोजगाराचे तांत्रिक प्रशिक्षण या विषयावर काम करण्या चे नियोजन केले आहे.